Homeताज्या बातम्याआदर्श शिक्षिका पुरस्काराने सौ. आशाबाई प्रकाश कदम यांचा गौरव

आदर्श शिक्षिका पुरस्काराने सौ. आशाबाई प्रकाश कदम यांचा गौरव

आदर्श शिक्षिका पुरस्काराने सौ. आशाबाई प्रकाश कदम यांचा गौरव

पुणे : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत सौ. आशाबाई प्रकाश कदम यांना महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून दिला जाणारा हा पुरस्कार शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करणारा मानाचा पुरस्कार मानला जातो.

कदम घराण्याचा वारसा जपत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. आशाबाई प्रकाश कदम यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांसह समाजातही सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत झाली आहे.

या सन्मानाबद्दल राजनंदिनी एंटरप्रायझेसचे राहुल कदम यांनी मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करत, “त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि उज्ज्वल यशासाठी सदिच्छा,” असे म्हटले आहे.

सौ. आशाबाई प्रकाश कदम यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. 💐🌟

– व्हॉईस ऑफ महाराष्ट्र न्यूज पोर्टल

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

5 खाजगी संचलित मालमत्ता नोंदणी केंद्रे ऑगस्टमध्ये उघडणार आहेत, एक पुण्यात

पुणे : राज्य नोंदणी विभाग ऑगस्टमध्ये शहरातील एकासह पहिली पाच खासगी मॉडेल सब-रजिस्ट्रार कार्यालये सुरू करणार आहे.पहिल्या टप्प्यात मुंबईत दोन उपनिबंधक कार्यालये...

आदर्श शिक्षिका पुरस्काराने सौ. आशाबाई प्रकाश कदम यांचा गौरव

आदर्श शिक्षिका पुरस्काराने सौ. आशाबाई प्रकाश कदम यांचा गौरव पुणे : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत सौ. आशाबाई...

‘हे कलियुग आहे’: २००६ च्या खून खटल्यातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर पवनराजे...

खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी 2006 मध्ये वडील माजी मंत्री पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयाने पद्मसिंह पाटील आणि इतर सात जणांची निर्दोष...

22 जून रोजी पुरंदर विमानतळ भरपाई प्रक्रिया जलदगतीने करण्यासाठी विशेष शिबिर

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत असलेल्या महसुलाशी संबंधित आणि अर्ध-न्यायिक...

सेनेच्या (यूबीटी) 6 खासदारांशी वर्षभर चर्चा सुरू, काही आमदारही पक्ष बदलू शकतात: मावळचे खासदार...

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे पुणे : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी दावा केला की उद्धव ठाकरे...

5 खाजगी संचलित मालमत्ता नोंदणी केंद्रे ऑगस्टमध्ये उघडणार आहेत, एक पुण्यात

पुणे : राज्य नोंदणी विभाग ऑगस्टमध्ये शहरातील एकासह पहिली पाच खासगी मॉडेल सब-रजिस्ट्रार कार्यालये सुरू करणार आहे.पहिल्या टप्प्यात मुंबईत दोन उपनिबंधक कार्यालये...

आदर्श शिक्षिका पुरस्काराने सौ. आशाबाई प्रकाश कदम यांचा गौरव

आदर्श शिक्षिका पुरस्काराने सौ. आशाबाई प्रकाश कदम यांचा गौरव पुणे : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत सौ. आशाबाई...

‘हे कलियुग आहे’: २००६ च्या खून खटल्यातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर पवनराजे...

खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी 2006 मध्ये वडील माजी मंत्री पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयाने पद्मसिंह पाटील आणि इतर सात जणांची निर्दोष...

22 जून रोजी पुरंदर विमानतळ भरपाई प्रक्रिया जलदगतीने करण्यासाठी विशेष शिबिर

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत असलेल्या महसुलाशी संबंधित आणि अर्ध-न्यायिक...

सेनेच्या (यूबीटी) 6 खासदारांशी वर्षभर चर्चा सुरू, काही आमदारही पक्ष बदलू शकतात: मावळचे खासदार...

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे पुणे : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी दावा केला की उद्धव ठाकरे...
Translate »
error: Content is protected !!