Homeसामाजिक*'महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सतर्फे महाराष्ट्रातील मुस्लिम नगरसेवक-नगरसेविकांचा भव्य सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन*

*’महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सतर्फे महाराष्ट्रातील मुस्लिम नगरसेवक-नगरसेविकांचा भव्य सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन*

समाजाच्या विकासासाठी मुस्लिम उमेदवारांचे संख्याबळ वाढणे गरजेचे
पुणे: प्रतिनिधी
येणार्‍या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवारांना निवडून द्यावे
मुस्लिम उमेदवारां चे संख्याबळ वाढत नाही तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, समाजाच्या विकासासाठी जास्त जास्त मुस्लिम खासदार आणि मुस्लिम आमदार निवडून यायला पाहिजे असे मत हाजी जुबेर मेमन यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका, पंचायत आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजातील उमेदवार निवडून आले असून सर्व विजयी उमेदवारांचा पुण्यातील आझम कॅम्पस मध्ये महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मेमन बोलत होते
या कार्यक्रमाचे संयोजन मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी केले होते.

याप्रसंगी
कारी इद्रिस अन्सारी
कलाकार आसिफ अलबेला”मालेगाव”
कारी मुद्दसिर,अँड.सुलतान शहा,
कारी जमील, ईलहाजोद्दीन फारुखी,अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष..,
कामील शेख”आदिल पब्लिकेशन,
फरीद खान पुणे शहर अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स
इकबाल अन्सारी,मजहर शेख,
अक्रम मदारी आदी उपस्थित होते.
पुणे,नाशिक,सोलापूर,लातुर कोल्हापूर,मिरज,मुंबई,ठाणे, धाराशिव,अहील्या नगर,
रत्नागिरी,संभाजी नगर सह विविध भागातील नगरसेवक आणी पंचायत,जिल्हापरिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल अन्सारी यांनी केले तर आभार पुणे शहर महिला अध्यक्ष फरहीन सय्यद यांनी मानले.
फोटो ओळ:

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

EMI चुकवण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याबद्दल एसयूव्ही मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला

पुणे: वाघोली पोलिसांनी शुक्रवारी शिरूर येथील एका व्यक्तीवर (३२) बनावट नोंदणी प्लेटचा वापर करून कर चुकवण्यासाठी आणि कारचे कर्ज EMI चुकवल्याप्रकरणी फसवणुकीचा...

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने एनसीपी (एसपी) सोडण्याचे संकेत दिले, म्हणतात की आजच्या राजकारणात निष्ठा...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९) आत्महत्येस...

पाणी कनेक्शन नियमित करण्यासाठी पीएमसी कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ 300 अर्जदार मिळाले

पुणे: बेकायदेशीर नळजोडणी नियमित करण्यासाठी पीएमसीच्या कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ ३०० ग्राहक सापडले आहेत.नागरी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा उद्देश बेकायदेशीर पाणी कनेक्शन...

EMI चुकवण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याबद्दल एसयूव्ही मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला

पुणे: वाघोली पोलिसांनी शुक्रवारी शिरूर येथील एका व्यक्तीवर (३२) बनावट नोंदणी प्लेटचा वापर करून कर चुकवण्यासाठी आणि कारचे कर्ज EMI चुकवल्याप्रकरणी फसवणुकीचा...

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने एनसीपी (एसपी) सोडण्याचे संकेत दिले, म्हणतात की आजच्या राजकारणात निष्ठा...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९) आत्महत्येस...

पाणी कनेक्शन नियमित करण्यासाठी पीएमसी कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ 300 अर्जदार मिळाले

पुणे: बेकायदेशीर नळजोडणी नियमित करण्यासाठी पीएमसीच्या कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर वर्षभरात केवळ ३०० ग्राहक सापडले आहेत.नागरी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा उद्देश बेकायदेशीर पाणी कनेक्शन...
Translate »
error: Content is protected !!